भारतीय हवामान खात्याने राज्यातील पुढील ५ दिवसात होणाऱ्या पावसाचा अंदाज जाहीर करत महाराष्ट्रातील कोकणातील आणि कोकण लागत जिल्ह्याना अति दक्षतेचा इशारा दिला आहे.
आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर आणि सातारा ह्या जिल्ह्याना अतिदक्षतेचा इशारा होता.
दिनांक ६ आणि ७ रोजी बुधवारी रायगड, रत्नागिरी,कोल्हापूर आणि सातारा ह्या जिल्ह्याना अतिदक्षतेचा इशारा आहे. सिंधुदुर्ग, मुंबई , ठाणे आणि पालघर ह्या जिल्ह्यांना Orange अलर्ट दिला आहे. ८ तारखेला हा अलर्ट कायम आहे पण पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट मधील जिल्ह्यात सामील केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संबधित जिल्हाधीकाऱ्यांना आपली आपली आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1544252287521935360?t=KCKyBFZKqgRr_bCOifhHsA&s=19
![]()
Facebook Comments Box


