कोकणातील ह्या जिल्ह्यांना पुढील ५ दिवस अतिदक्षतेचा इशारा.

मुंबई – पुढील पाच दिवसांत कोकणात पडणाऱ्या पावसासाठी प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा तर्फे पत्रक जाहीर केले आहे.

११ ते १४ जुलै पर्यंत पालघर जिल्ह्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगडला १२ आणि १३ तर रत्नागिरी जिल्ह्याला १२ जुलैला अतिदक्षतेचा इशारा आहे.

वरील जिल्ह्यांना बाकीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.

ठाणे आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा ह्या ५ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईला ११ आणि १५ जुलै सोडून बाकीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.

 

 

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search